शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई

By admin | Updated: September 29, 2016 19:32 IST

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते.

- विजय खरे

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते. भारताने केलली सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही. ही कारवाई दहशतवादाच्या विरोधातील आहे, हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. युद्धाची शक्यता नाही  अर्थातच या कारवाईचे दूरगामी परिणामही लक्षात घ्यायला हवेत. हा कमी तीव्रतेचा संघर्ष असून दोन्ही देशांना युद्धाच्या जवळ नेणारा आहे. परंतु आजची भूराजकीय, भूसामरिक तसेच आंतराष्ट्रीय परिस्थीती पाहता दोन्ही देशात युद्ध होणे शक्य नाही. या सारख्या कारवाया भारताने या याधीही केलेल्या आहेत. अमेरिकेनेही दहशदवाद्यांविरोधात पाकिस्तानात या प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. दहशदवाद्यांवर नियंत्रण हाच अशा कारवायांचा हेतू असतो. त्यामुळे पाकिस्तान जरी बाबत ओरडत असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नाकेबंदी केलेली आहे.दहशतवादाला वचकगेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतात दहशदवादी हल्ले झाले. एका लोकशाही देशावर होणारे हल्ले ही निंदनीय बाब होती. यामुळे या प्रकरच्या कारवाई करण्यात यावी अशी सर्व सामान्यांचीही भावना होती. त्यामुळे याचे स्वागत होईल. पण अशा कारवाईमुळे दहशदवादाचा बिमोड किंवा समुळ उच्चाटन होईल असे नाही. दहशदवादाला विविध पैलु आहेत. त्यांचा समुळ उच्चाटन होणे शक्य नाही. मात्र, या कारवायांमुळे त्यांच्यावर वचक नक्कीच बसेल.

(लेखक संचालक यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत)