शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

'मनमोहनसिंगांप्रमाणे कर्जमाफी द्या', तातडीच्या मुद्द्यांतर्गत सुप्रिया सुळेंची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:23 IST

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय

मुंबई - बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळेंनीलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न अतिमहत्त्वाच्या अनुषंगाने उपस्थित केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून लोकसभा सभागृहात महाराष्ट्रातील खासदारांनी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने घेतला. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेनेनं घोषणाबाजी केली.

अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर यांनी शिवसेनेला लक्ष्य करत, शेतकऱ्यांसाठी मी माझं घरही जाळायला तयार असल्याचं म्हटलं. तसेच, 50 हजार कोटींची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी लोकसभेतील भाषणात केली.  

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रिया यांनी पुनरुच्चार केला. युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जांचे पुनर्गठण करण्याची गरज असल्याचं सुप्रिया यांनी म्हटलं. लोकहिताचे तातडीने मुद्दे (नियम 377) अंतर्गत बोलताना सुप्रिया यांनी सभागृहात आपली मागणी लावून धरली. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाFarmerशेतकरी