शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

'मनमोहनसिंगांप्रमाणे कर्जमाफी द्या', तातडीच्या मुद्द्यांतर्गत सुप्रिया सुळेंची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:23 IST

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय

मुंबई - बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळेंनीलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न अतिमहत्त्वाच्या अनुषंगाने उपस्थित केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून लोकसभा सभागृहात महाराष्ट्रातील खासदारांनी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने घेतला. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेनेनं घोषणाबाजी केली.

अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर यांनी शिवसेनेला लक्ष्य करत, शेतकऱ्यांसाठी मी माझं घरही जाळायला तयार असल्याचं म्हटलं. तसेच, 50 हजार कोटींची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी लोकसभेतील भाषणात केली.  

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रिया यांनी पुनरुच्चार केला. युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जांचे पुनर्गठण करण्याची गरज असल्याचं सुप्रिया यांनी म्हटलं. लोकहिताचे तातडीने मुद्दे (नियम 377) अंतर्गत बोलताना सुप्रिया यांनी सभागृहात आपली मागणी लावून धरली. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाFarmerशेतकरी