शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

भपकेबाज सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

By admin | Updated: February 12, 2015 05:11 IST

एकीकडे प्रजासत्ताक दिनावर १०० कोटी रुपये खर्च करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याचा विषय आला की अपिले करीत राहायची, या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर

नवी दिल्ली : एकीकडे प्रजासत्ताक दिनावर १०० कोटी रुपये खर्च करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याचा विषय आला की अपिले करीत राहायची, या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कडक शब्दांत टीका केली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी तुम्ही १०० कोटी खर्च करता, पण शोतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला वा नुकसानभरपाई देण्याची वेळ आली की तुम्ही न्यायालयात अपील दाखल करता, असे उद्गार सरन्यायाधीश एच़ एल़ दत्तू यांनी सरकारवर खरमरीत टीका करताना काढले. शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी मोबदला देण्यासंदर्भात पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. पंजबामध्ये छावणी परिसरात संपादन केलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालली होती. न्या. ए़ के़ सिक्री व न्या. अरुण मिश्रा हे खंडपीठावरील अन्य न्यायाधीश होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)