शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

भपकेबाज सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

By admin | Updated: February 12, 2015 05:11 IST

एकीकडे प्रजासत्ताक दिनावर १०० कोटी रुपये खर्च करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याचा विषय आला की अपिले करीत राहायची, या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर

नवी दिल्ली : एकीकडे प्रजासत्ताक दिनावर १०० कोटी रुपये खर्च करायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याचा विषय आला की अपिले करीत राहायची, या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कडक शब्दांत टीका केली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी तुम्ही १०० कोटी खर्च करता, पण शोतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला वा नुकसानभरपाई देण्याची वेळ आली की तुम्ही न्यायालयात अपील दाखल करता, असे उद्गार सरन्यायाधीश एच़ एल़ दत्तू यांनी सरकारवर खरमरीत टीका करताना काढले. शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी मोबदला देण्यासंदर्भात पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. पंजबामध्ये छावणी परिसरात संपादन केलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालली होती. न्या. ए़ के़ सिक्री व न्या. अरुण मिश्रा हे खंडपीठावरील अन्य न्यायाधीश होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)