शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

'सत्यमेव जयते' प्रकरणी आमिर खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

By admin | Updated: July 22, 2016 13:24 IST

'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - 'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे. ' अराइव्ह सेफ सोसायटी' या एनजीओतर्फे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत चीफ जस्टिस टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका रद्द केली.
चंदीगडचे रहिवासी असलेले हरमन.एस.सिंधू यांनी अराइव्ह सेफ सोसायटीतर्फे आमिर खानच्या प्रॉडक्शनविरोधात याचिका दाखल करत ' सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सिंधू यांची  काही विशिष्ट तक्रार असल्यास ते पोलिसांत जाऊ शकतात, असेही न्यायालयाने आपला निर्णय सुनावताना नमूद केले. 
दरम्यान याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०१५ रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला सिंधू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.