शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'सत्यमेव जयते' प्रकरणी आमिर खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

By admin | Updated: July 22, 2016 13:24 IST

'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - 'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे. ' अराइव्ह सेफ सोसायटी' या एनजीओतर्फे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत चीफ जस्टिस टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका रद्द केली.
चंदीगडचे रहिवासी असलेले हरमन.एस.सिंधू यांनी अराइव्ह सेफ सोसायटीतर्फे आमिर खानच्या प्रॉडक्शनविरोधात याचिका दाखल करत ' सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सिंधू यांची  काही विशिष्ट तक्रार असल्यास ते पोलिसांत जाऊ शकतात, असेही न्यायालयाने आपला निर्णय सुनावताना नमूद केले. 
दरम्यान याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०१५ रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला सिंधू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.