शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

सर्वोच्च न्यायालय म्हणाले ‘सॉरी’, खटल्याला १३ वर्षे उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:45 IST

एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे.

नवी दिल्ली : एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे. उच्च न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या; पण एकदुसºयाशी संबंधित प्रकरणात एकाच दिवशी दोन विरोधाभासी आदेश दिल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यामुळे एक कायदेशीर समस्या निर्माण झाली. कारण, एका आदेशात या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला, तर दुसºया प्रकरणात तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. कायदेशीर समस्येत अडकलेले हे प्रकरण २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात महिलेने आपल्या भावांविरुद्ध २००४ मध्ये तक्रार देत म्हटले होते की, भावांनी आपले दुकान बळकाविले आहे. मात्र, या प्रकरणात असे दाखविण्यात आले की, या महिलेने दुकान आपल्या भावांना भाड्याने दिले आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा खटला सुरू होण्यास वेळ झाल्याबाबत आम्हाला खेद आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय