शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सर्वोच्च न्यायालय म्हणाले ‘सॉरी’, खटल्याला १३ वर्षे उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:45 IST

एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे.

नवी दिल्ली : एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे. उच्च न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या; पण एकदुसºयाशी संबंधित प्रकरणात एकाच दिवशी दोन विरोधाभासी आदेश दिल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यामुळे एक कायदेशीर समस्या निर्माण झाली. कारण, एका आदेशात या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला, तर दुसºया प्रकरणात तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. कायदेशीर समस्येत अडकलेले हे प्रकरण २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात महिलेने आपल्या भावांविरुद्ध २००४ मध्ये तक्रार देत म्हटले होते की, भावांनी आपले दुकान बळकाविले आहे. मात्र, या प्रकरणात असे दाखविण्यात आले की, या महिलेने दुकान आपल्या भावांना भाड्याने दिले आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा खटला सुरू होण्यास वेळ झाल्याबाबत आम्हाला खेद आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय