शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

‘आम्हाला साथ द्या, आम्ही हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 07:04 IST

आपली वक्तव्ये आणि चमत्कारांचे कथित दावे प्रकरणामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

रायपूर :

आपली वक्तव्ये आणि चमत्कारांचे कथित दावे प्रकरणामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.   

पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असा नारा दिला होता की, ‘तुम मुझे खून दो और मैं तुम्हें आझादी दुंगा.’ आता त्यांच्याप्रमाणेच माझा एक नारा आहे. ‘तुम हमारा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनाएंगे.’

ते म्हणाले की, केवळ बागेश्वर धामवरच आरोप करण्यात आलेले नाहीत. तर एक प्रकारे संपूर्ण हिंदू धर्माकडे बोट दाखविण्याचा प्रकार आहे. देशातील नागरिकांनी याचे उत्तर द्यायला हवे. या देशात असा कोणताच महापुरुष झाला नाही ज्यांच्यावर आरोप झाले नाहीत. लोक मला विचारतात की, बाबा तुम्ही काय चमत्कार करता. अशा सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की, आज देशातील हिंदू लोक एकत्र आले आहेत, हाच मोठा चमत्कार आहे. आपण कधीही राजकारणात जाणार नाही आणि नवीन पक्षही स्थापन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.