शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

थेट अधिकारी नेमण्याचे सरकारने केले समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:33 IST

सनदी अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत नाही

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगास बाजूला ठेवून काही ठराविक विषयात पारंगत असलेल्या खासगी तज्ज्ञ व्यक्तींना सरकारमध्ये थेट वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमल्याने (लॅटरल एन्ट्री) नागरी सेवांमधील सनदी अधिकाºयांचे मनोधैर्य बिलकूल खच्ची होत नाही, अशी भूमिका घेत सरकारने यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ, मॉन्टेक सिंह अहलुवालिया यांच्यासह अनेकांची अशा प्रकारे सरकारमध्ये नेमणूक केली गेली होती, असा दाखला दिला.लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, सरकारी कारभारात नवे विचार यावेत व तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी सरकारने ‘लॅटरल एन्ट्री’ पद्धतीने १० सहसचिवांच्या नेमणुका कंत्राटी पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यापूर्वीही सरकारांनीही ठराविक कामांसाठी वेळोवेळी अनेक मान्यवरांच्या अशा थेट नेमणुका केल्या होत्या.> त्यामुळेच निर्णयमंत्री म्हणाले की, निती आयोगाने सन २०१७-१८ ते २०१९-२० या काळासाठी केलेल्या कृती आराखड्यात अशा नेमणुका करण्याची शिफारस केली होती. नंतर काही खात्यांच्या सचिवांच्या समितीने असा अहवाल दिला की, सन १९९५ ते २००२ या काळात सनदी सेवांमध्ये कमी नियुक्त्या झाल्याने आता उपसचिव, संचालक व सहसचिव या पदांवर अधिकाºयांची कमतरता आहे. त्यामुळेच सरकारने या नेमणुका करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार