शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

सुपर एक्सक्लुझिव्ह! परीक्षा माफिया, सायबर गुन्हेगारांनी फोडली 'नीट-यूजी'ची प्रश्नपत्रिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:37 IST

बिहार पोलिसांच्या ईओयूकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती

एस.पी. सिन्हा

पाटणा : येथे मंगळवारी पोहोचलेल्या सीबीआयच्या आणखी एका पथकाने पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक तसेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील (ईओयू) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परीक्षा माफिया व सायबर गुन्हेगारांनी नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडली ही माहिती यातून सीबीआयला मिळाली. 

नव्या पथकात चार सदस्य आहेत. प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात चौकशी करणाऱ्या इओयूने आणखी एका सायबर गुन्ह्याची नोंद केली आहे. झारखंडमधील देवधर येथे अटक करण्यात आलेल्या राजीवकुमार, परमजितसिंह, पंकजकुमारशिवाय के शेखपुरा येथील रंजनकुमारही ईओयूने स गुन्हा दाखल केला. याच सायबर गुन्हेगारांनी नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचा सूत्रधार संजीव मुखियाच्या साथीदारांना मोबाइल व सिम कार्ड उपलब्ध करून दिली होती. त्या मोबाइलवर प्रश्नपत्रिका व उत्तरे पाठविण्यात आली. त्या टोळीतील रंजन या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

मुखियानेच प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट आखला- दि. ५ मे रोजी नीट-यूजी परीक्षेच्या दिवशी संजीव मुखिया बेपत्ता • झाला. तो नालंदाच्या उद्यान महाविद्यालयाचा कर्मचारी आहे. तो या परीक्षेच्या एक दिवस आधीच महाविद्यालयात कामावर आला नव्हता. आपण आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याने वरिष्ठांना पाठवून दिले होते. प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने फोडायची व त्यानंतर काय हालचाली करायच्या याचा कट संजीव मुखियाने खूप आधीपासूनच रचला होता.- बिहार पोलिसांच्या ईओयूने सीबीआयला सदर प्रकरणाबद्दल सुपूर्द केलेल्या अहवालात सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी ईओयूने गोळा केलेले सर्व पुरावेही सीबीआयला देण्यात आले. त्यामध्ये आरोपींचे मोबाइल फोन, सिमकार्ड, लॅपटॉप, पोस्टडेटेड चेक आदी गोष्टींचा समावेश आहे.

परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी समितीची पालक, विद्यार्थ्यांशी चर्चापरीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्रीय शिक्षण खात्याने नेमलेल्या समितीने सोमवारी संध्याकाळी झालेल्या पहिल्या बैठकीत पालक व विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. इस्रोचे माजी प्रमुख आर. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सात सदस्यीय समितीने परीक्षांबद्दलचे प्रश्न व आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. आर. राधाकृष्णन यांनी सांगितले की, परीक्षा पद्धतीत नेमक्या काय सुधारणा करता येतील याबाबत सर्वप्रथम विद्यार्थी, पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. 

स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरळीत सुरू व्हाव्यात, त्यात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून एक यंत्रणा विकसित करण्यासाठी ही समिती विचार करेल. स्पर्धा परीक्षांच्या सध्याच्या स्थितीचा व नॅशनल टेस्टिंग एजन्सीसमोरील आव्हानांचा समितीने आढावा घेतला. प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून सायबर सुरक्षेची यंत्रणा मजबूत करण्याचाही विचार झाला. परीक्षाविषयक सुधारणा आगामी परीक्षांपासून अमलात येतील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारEducation Sectorशिक्षण क्षेत्र