शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

''देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 09:26 IST

मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे.

नवी दिल्लीः अयोध्या प्रकरणातल्या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे. देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडत असल्याचं वादग्रस्त विधान मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी केलं. परंतु या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. माझ्या विधानाचा मीडियानं विपर्यास केल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.    एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशात शांती-सौहार्द मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात. तसेच मुस्लिमांवर नेहमीच अन्याय होत आला आहे, असं राजीव धवन म्हणाले आहेत. राजीव धवन यांच्या विधानावरून झालेल्या टीकेनंतर त्यांनी मी असं म्हटलंच नसल्याचं सांगितलं. टीव्हीच्या माध्यमातून ही करामत करण्यात आलेली आहे. मी जेव्हा हिंदूंसंदर्भात बोलतो तेव्हा असं नाही की मी सर्वच हिंदूबद्दल बोलतो.राजीव धवन यांनी संघावरही निशाणा साधला . जेव्हा बाबरी मशीद प्रकरणात हिंदू शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ संघ परिवार असा असतो. मी कोर्टातही सांगितलं आहे की, ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते हिंदू तालिबानी होते. त्यावेळी मी संघ परिवार आणि त्या विशिष्ट वर्गासंबंधी बोलतो होतो, जे हिंसा आणि लिंचिंगसारख्या प्रकारांना पाठबळ देतात. एकंदरीतच राजीव धवन यांच्या विधानावरून मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्या