शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

लाल किल्ल्यावरून काय बोलू ते सुचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:39 IST

येत्या १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून करायच्या भाषणासाठी जनतेने आपल्याला मुद्दे, विषय आणि कल्पाना सुचवाव्यात

नवी दिल्ली : येत्या १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून करायच्या भाषणासाठी जनतेने आपल्याला मुद्दे, विषय आणि कल्पाना सुचवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ट्विटरवरून हे आवाहन करताना मोदींनी लिहिले की, १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करीन तेव्हा मी फक्त माध्यम असेन. प्रत्यक्षात ते भाषण १२५ कोटी भारतीय नागरिकांच्या मनातील विचार असतील.ज्याचा देशाला फायदा होईल अशी आपल्याला एखादी कल्पना सुचवायची असेल तर ती जरूर सुचवा आणि ‘नवभारता’च्या उभारणीत सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यासाठी आपल्या ‘एनएम अ‍ॅप’वर एक खास ‘फोरम’ तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून लोक आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. लोकांकडून येणाºया निवडक माहितीचा भाषणात नावानिशी उल्लेखासह संदर्भ दिला जाईल, असेही मोदी यांनी नमूद केले. या टिष्ट्वटसोबत लोकांनी आपली मते कुठे पाठवावी, यासाठी लिंकही दिली आहे.रविवारी ‘आकाशवाणी’वरील ३४व्या ‘मन की बात’मध्येही मोदी यांनी जनतेला अशाच प्रकारचे आवाहन केले होते.