शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

लाल किल्ल्यावरून काय बोलू ते सुचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:39 IST

येत्या १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून करायच्या भाषणासाठी जनतेने आपल्याला मुद्दे, विषय आणि कल्पाना सुचवाव्यात

नवी दिल्ली : येत्या १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून करायच्या भाषणासाठी जनतेने आपल्याला मुद्दे, विषय आणि कल्पाना सुचवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ट्विटरवरून हे आवाहन करताना मोदींनी लिहिले की, १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करीन तेव्हा मी फक्त माध्यम असेन. प्रत्यक्षात ते भाषण १२५ कोटी भारतीय नागरिकांच्या मनातील विचार असतील.ज्याचा देशाला फायदा होईल अशी आपल्याला एखादी कल्पना सुचवायची असेल तर ती जरूर सुचवा आणि ‘नवभारता’च्या उभारणीत सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यासाठी आपल्या ‘एनएम अ‍ॅप’वर एक खास ‘फोरम’ तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून लोक आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. लोकांकडून येणाºया निवडक माहितीचा भाषणात नावानिशी उल्लेखासह संदर्भ दिला जाईल, असेही मोदी यांनी नमूद केले. या टिष्ट्वटसोबत लोकांनी आपली मते कुठे पाठवावी, यासाठी लिंकही दिली आहे.रविवारी ‘आकाशवाणी’वरील ३४व्या ‘मन की बात’मध्येही मोदी यांनी जनतेला अशाच प्रकारचे आवाहन केले होते.