शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

साखरेचे उत्पादन 2.55 कोटी टन अपेक्षित

By admin | Updated: October 30, 2014 01:33 IST

राज्य सरकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालू विपणन वर्षात देशात साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढून 2.55 कोटी टन होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : राज्य सरकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालू विपणन वर्षात देशात साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढून 2.55 कोटी टन होण्याची शक्यता आहे. साखरेचे उत्पादन करणा:या प्रमुख राज्यांच्या ऊस आयुक्तांच्या केंद्रीय खाद्य मंत्रलयातील अधिका:यांबरोबर झालेल्या बैठकीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
खाद्य सचिव सुधीर कुमार यांनी उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी आम्ही लवकरच गाळप सुरू करीत आहोत, असे आश्वासन साखर आयुक्तांना दिले असे सांगितले. यावर्षीच्या साखर उत्पादनाबद्दल सुधीर कुमार यांनी संकटाची कोणतीही परिस्थिती नसल्याचा दिलासा दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन काही लाख टनांनी जास्तच असेल. गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन 2.45 लाख टन होते. साखरेचे विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे असते. 
महाराष्ट्रात साखर उत्पादन 91 लाख टन, उत्तर प्रदेशात 62 आणि कर्नाटकात 42.5 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. खासगी साखर कारखान्यांच्या संघानेही उत्पादन 2.5क् ते 2.55 कोटी टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे साखर आयुक्त सुभाष चांद यांनी सांगितले की, काही सहकारी साखर कारखाने आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील खासगी साखर कारखाने 1क् नोव्हेंबरपासून गाळप सुरू 
करतील  व इतर कारखान्यांचे गाळप नोव्हेंबरच्या तिस:या आठवडय़ात सुरू होईल. 
हुडहुड वादळामुळे उत्तर प्रदेशात काही भागातील ऊस तोडणीचे काम उशिरा सुरू झाले. यावर्षी सरकारला 119 साखर कारखाने गाळप सुरू करतील अशी आशा आहे. दक्षिण कर्नाटकातील 14 कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)