शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

यश सहज मिळत नाही, दुप्पट मेहनत करा; स्टार अवनी लेखरा आणि सुहास यतीराज यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 08:17 IST

दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन असलेली नेमबाज लेखारा म्हणाली, “लोक म्हणतात की यश हे अपयशाचा समानार्थी आहे; पण मला वाटतं की अपयश हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे. अपयशाशिवाय यश कधीच मिळू शकत नाही.”

नवी दिल्ली : अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशासाठी कठोर परिश्रम करत राहणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम, पॅरालिम्पिक स्टार अवनी लेखरा आणि सुहास यतीराज यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात दिला.

दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन असलेली नेमबाज लेखारा म्हणाली, “लोक म्हणतात की यश हे अपयशाचा समानार्थी आहे; पण मला वाटतं की अपयश हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे. अपयशाशिवाय यश कधीच मिळू शकत नाही.”

तुमच्या समोर कोण आहे हे विसरा

पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता बॅडमिंटन स्टार आणि आयएएस अधिकारी सुहास म्हणाले, “चांगल्या गोष्टी सहज मिळत नाहीत. तुमचे मन हे तुमचे सर्वात मोठे मित्र आणि शत्रूही आहे. पराभवाच्या भीतीवर मात केल्यानंतर मी फक्त तो सामनाच नाही तर आणखी सहा सामने जिंकले.

लक्षात घ्या पराभवाच्या भीतीवर मात करा. तुमच्या समोर कोण आहे, याचा विचार करू नका.

शॉर्टकट नाही’

मेरी कोम म्हणाली, “बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही. मी हे आव्हान स्वीकारले, कारण मला स्वतःला सिद्ध करायचे होते. देशातील सर्व महिलांना सांगायचे होते की आपण ते करू शकतो. जिद्दीतूनच मी अनेक वेळा विश्वविजेती झाले.

मुलांनो, हे लक्षात ठेवा

यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. अपयश हा यशाचा समानार्थी आहे.

तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवतात. पराभवावर भीतीवर मात करा

स्पर्धा नेहमी स्वत:शी ठेवा. लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्वासनाचा व्यायाम करा.

खेळ किंवा अभ्यास, यात ब्रेक हवाच. कोणत्याही आव्हानाला समोरे जाण्यापूर्वी स्वत:शी लढा.

चांगल्या गोष्टी सहजपणे मिळत नाहीत. दुप्पट मेहनत करा.

झोप अतिशय गरजेची आहे. मानसिक फिट रहाल तरच फिजिकली फिट.