शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र, टाटांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 28, 2016 22:03 IST

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस रतन टाटांनी भारतीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.  सीबीआय, अंमलबजावणी संचलनालय आणि सेबीच्या अधिका-यांची टीम बनवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

यापुर्वी टाटामधून गच्छंती करण्यात आलेले चेअरमन सायरस मिस्त्री यांनी कंपनीमध्ये धांदली झाल्याचा आरोप करत पत्र लिहीलं होतं. टाटांची कंपनी ही गुन्ह्यातील भागीदार आहे असं स्वामींनी मिस्त्रींच्या पत्राचा हवाला देत म्हटलं आहे. 
स्वामींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात अनेक कलमांचा उल्लेख केला असून यामध्ये कलम 120 बी, 403, 405 आदी कलमांद्वारे कट रचणे, फसवणूक करणे आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर करणे असा खटला चालवला जाता येऊ शकतो असं म्हटलं आहे.