शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र, टाटांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 28, 2016 22:03 IST

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस रतन टाटांनी भारतीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.  सीबीआय, अंमलबजावणी संचलनालय आणि सेबीच्या अधिका-यांची टीम बनवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

यापुर्वी टाटामधून गच्छंती करण्यात आलेले चेअरमन सायरस मिस्त्री यांनी कंपनीमध्ये धांदली झाल्याचा आरोप करत पत्र लिहीलं होतं. टाटांची कंपनी ही गुन्ह्यातील भागीदार आहे असं स्वामींनी मिस्त्रींच्या पत्राचा हवाला देत म्हटलं आहे. 
स्वामींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात अनेक कलमांचा उल्लेख केला असून यामध्ये कलम 120 बी, 403, 405 आदी कलमांद्वारे कट रचणे, फसवणूक करणे आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर करणे असा खटला चालवला जाता येऊ शकतो असं म्हटलं आहे.