शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

जलिकट्टूचं आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्काळ थांबवावे- रजनीकांत

By admin | Updated: January 23, 2017 20:18 IST

आंदोलकांना तात्काळ आंदोलन मागे घेण्याचं आवाहन दक्षिणेतला प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23 - जलिकट्टूच्या विरोध प्रदर्शनानंतर त्याला परवानगी देण्याचं विधेयकही तामिळनाडू विधानसभेत मंजूर झालं आहे. मात्र तरीही रस्त्यावर उतरून आंदोलक हिंसक प्रदर्शन करत आहेत. त्या आंदोलकांना तात्काळ आंदोलन मागे घेण्याचं आवाहन दक्षिणेतला प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. रजनीकांत म्हणाले, विद्यार्थ्यांचं प्रदर्शन भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं पाहिजे. या आंदोलनानं मोठ्या प्रमाणात स्वतःकडे लक्ष ओढून घेतलं आहे. हिंसा आणि पोलिसांचा लाठीमार पाहून माझं मन दुःखी झालं आहे. समाजातील असामाजिक तत्त्व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विनम्रतेने आवाहन करतो की  हे आंदोलन तात्काळ थांबवा. रजनीकांत यांच्या कुटुंबीयांनीही जलिकट्टूला समर्थन दर्शवलं आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसनही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या शांतपूर्ण आंदोलनावर पोलिसांची हिंसक कारवाई योग्य नाही. विद्यार्थ्यांनीही अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करण्याची त्यांनी सूचना केली आहे. (तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी)(जाणून घ्या जलिकट्टू म्हणजे काय?)तसेच पेटा या संघटनेशी माझा कोणताही संबंध नाही, मी पेटा या संघटनेचा सदस्य नाही आणि माझा जलिकट्टू आंदोलनाला पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत. तत्पूर्वी तामिळनाडूमध्ये जलिकट्टूच्या समर्थनासाठी सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टूला समर्थन देणारं विधेयकही मंजूर करण्यात आलं आहे. मात्र तरीही आंदोलन थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.