शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्ने साकारावीत : गणेश शिंदे

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

सोलापूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्याभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पर्शिाम करून यशाची नवी स्वप्ने साकारावीत, असे आवाहन गणेश शिंदे (यशदा, पुणे) यांनी केले.

सोलापूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्याभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पर्शिाम करून यशाची नवी स्वप्ने साकारावीत, असे आवाहन गणेश शिंदे (यशदा, पुणे) यांनी केले.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रावसाहेब ढवण होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, रासेयोचे समन्वयक डॉ. बी. एन. कांबळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रशांत नलवडे, प्रा. सुरेश ढेरे, जिल्हा समन्वयक प्रा. संतोष राजगुरू, प्रा. बालाजी शेवाळे उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. वक्तृत्व कला अवगत केली पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ध्येय साध्य करण्यासाठी पर्शिम करावे लागतात, तरच जीवन सुखकारक होते.
डॉ. कांबळे म्हणाले, रासेयोचा स्वयंसेवक र्शमसंस्कारातून जीवनाची वाटचाल करीत असतो. त्यामुळे स्वावलंबी जीवनाचे धडे त्याला मिळालेले असतात. त्यातून तो उद्योग व्यवसायात यशस्वी होतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रा. संतोष राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागोराव भुरके यांनी केले. आभार प्रा. बालाजी शेवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय रेवजे, सुहास जवंजाळ, राहुल गलंडे यांनी पर्शिम घेतले.
फोटो ओळी
लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना गणेश शिंदे. व्यासपीठावर डॉ. बी. एन. कांबळे, डॉ. प्रशांत नलवडे, प्रा. सुरेश ढेरे, डॉ. रावसाहेब ढवण, प्रा. संतोष राजगुरू आदी.