शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भारीच! नोकरी सोडली, व्यवसायात भांडवल गमावलं पण हार नाही मानली, झाला 'बीटेक-चायवाला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 14:24 IST

रस्त्याच्या कडेला एका हातगाडीवर 'बी.टेक चायवाला' नावाने स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

कोरोना काळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले. पण आता अनेक लोक कोरोना काळात बरे होऊन पुढे जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कुशल भारती. कुशल हा यूपीच्या उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी रस्त्याच्या कडेला एका हातगाडीवर 'बी.टेक चायवाला' नावाने स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

कुशल म्हणतो, कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, फक्त तुमची मेहनत आणि समर्पण महत्त्वाचे असते. वास्तविक, शहरातील सिव्हिल लाईनमध्ये राहणाऱ्या कुशल भारतीने शहरातील छोट्या चौकात बीटेक चाय वाला या नावाने स्टॉल सुरू केला आहे. स्टॉल सुरू करून दोन महिने झाले. लोकांकडून खूप पाठिंबा मिळत असल्याचं कुशल सांगतो. कुशलने दिलेल्या माहितीनुसार, "2002 मध्ये त्याने बीटेक केले आणि कॅम्पस सिलेक्शनमध्ये प्लेसमेंट मिळवली."

"अनेक कंपन्यांमध्ये कामही केले, सर्व काही ठीक चालले होते. पण जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा कंपनीने पगार अर्धा केला. मला ही गोष्ट आवडली नाही आणि नोकरी सोडून उन्नावला आलो. उन्नावमध्ये आल्यानंतर त्यांनी कानपूरमध्येही नोकरी केली पण समाधान नाही." ऑटो मोबाईल क्षेत्रात नशीब आजमावलं, पण अनुभव नसल्याने तो अपयशी ठरला आणि जमा झालेले भांडवलही संपले, असे कुशल सांगतो. 

अशा परिस्थितीत मुलांची फी आणि घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. कुशल सांगतो की, आम्ही मिलेनियर नावाचा चित्रपट पाहिला होता, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही बीटेक चायवाला नावाचे दुकान उघडले. यापेक्षा कमी पैशात चांगले काम होऊ शकले नसते, असेही तो म्हणाले. सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं पण आता सवय झाली आहे. लोकांचा पाठिंबाही मिळत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"