शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मंदीचा फटका; देशातल्या 'या' राज्यातील खाण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 11:24 IST

उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे.

डेहराडूनः उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे. राष्ट्रीय परिस्थितीच्या तुलनेत राज्याची परिस्थिती काहीशी दिलासादायक आहे. अर्थ संख्या संचालनालय एक रिपोर्ट जारी केला आहे, ज्यात राज्यातील प्रतिव्यक्तीच्या उत्पन्नात 16 हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. परंतु आर्थिक विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत पडला आहे. वर्षं 2016-17मध्ये आर्थिक विकास दर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सद्यस्थिती हाच विकास दर 6.87 टक्के आहे. आर्थिक विकास दर घसरण्याच्या मागे प्राथमिक क्षेत्रातील कमी होत असलेली मागणी कारणीभूत आहे. ज्यात कृषी, खाण, निर्माण, औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, अबकारी करात गेल्या वर्षीच्या तुलनेत 24.60 टक्के कमी आली आहे. जिल्ह्यातली प्रति व्यक्तीच्या उत्पन्नातील अचूक आकडा सांगितलेला नाही. डोंगराळ भाग असलेल्या डेहराडून, हरिद्वार आणि ऊधम सिंह नगरमध्ये प्रति व्यक्तीच्या उत्पन्नात सुधारणा झाली आहे. असं केलं जातं मूल्यांकनकोणत्याही राज्यातील उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या एकूण वस्तू आणि सेवांचं सकल मूल्य लक्षात घेऊन हे मूल्यांकन केलं जातं. त्यासाठी आकार, आर्थिक वृद्धी दर, राज्यातील घरगुती उत्पादनाचं मूल्यांकन होतं.