शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

बिहारला वादळाचा तडाखा; ३२ जण ठार

By admin | Updated: April 23, 2015 02:06 IST

बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली

पाटणा : बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली, तर पिकांचेही अतोनात नुकसान झाले.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव व्यास यांनी बुधवारी येथे या वादळाची माहिती देताना सांगितले की, पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक २५ लोक मृत्युमुखी पडले. मधेपुरात सहा, तर मधुबनीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पूर्णिया, मधेपुरा, सहरसा, मधुबनी, समस्तीपूर आणि दरभंगा या जिल्ह्यात आलेल्या या वादळाने हजारो झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. मका,गहू आणि डाळीचे उभे पीक नष्ट झाले.मार्गात ठिकठिकाणी झाडे कोसळली असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळाचा वेग ताशी ६५ कि.मी. होता, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक आर.के. गिरी यांनी दिली. नेपाळच्या दिशेने आलेले हे वादळ दरभंगापासून भागलपूरपर्यंत येऊन धडकले. (वृत्तसंस्था)