शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी शहिदांचे वाहन थांबविले

By admin | Published: April 27, 2017 1:13 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांचे मृतदेह घेऊन निघालेले वाहन थांबवून ठेवण्यात आले होते. मंगळवारी हा प्रकार येथे घडला. छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २६ जवान ठार झाले होते. त्यात बिहारमधील सहा जवानांचा समावेश आहे. या जवानांचे मृतदेह घेऊन पाटणा विमानतळाकडे निघालेल्या ट्रकला नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांना रस्ता देण्यासाठी थांबवण्यात आले होते.हुतात्मा जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाला पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबून त्यांना सलामी द्यायला हवी होती. विमानतळावर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ना मुख्यमंत्री गेले ना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, असेही वृत्तात म्हटले.राज्यमंत्र्यांची टीका-या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही मुख्यमंत्री थांबले नाहीत. नितीशकुमार चित्रपट पाहून घरी परतत असताना त्यांची वाहने ज्या रस्त्याने गेली त्याच रस्त्याने मृतदेह घेऊन निघालेला ट्रक जाणार होता. नितीशकुमार यांचे वर्तन हे असंवेदनशील व दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी व्यक्त केली.नितीशकुमार यांचे निवासस्थान पाटणा विमानतळापासून अवघ्या १०० मीटरवर असतानाही वीर जवानांना थांबून श्रद्धांजली वाहण्यास वेळ नव्हता हे आश्चर्यजनक आहे, असे यादव म्हणाले. विमानतळावर जवानांचे मृतदेह आल्यावर तेथे नितीशकुमारांच्या कार्यालयातील कोणीही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल यादव यांनी नाराजी व्यक्त केली.