शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

जनावरांसंबंधीच्या बंदी आदेशाला कोर्टाची स्थगिती

By admin | Updated: July 12, 2017 00:14 IST

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने ठेवताना, तिचा अमल देशभर राहील, असे मंगळवारी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कत्तलीसाठी जनावरांच्या बाजारातून प्राण्यांची विक्री आणि खरेदी करण्यास बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या वटहुकमाला मद्रास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने ठेवताना, तिचा अमल देशभर राहील, असे मंगळवारी स्पष्ट केले. सरन्यायाधीश जे. एस. खेहार व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या निवेदनाची नोंद घेतली. जनावरांच्या हत्येला बंदी घालणाऱ्या वटहुकुमाला घेण्यात आलेल्या आक्षेप व सूचनांचा विचार करून केंद्र सरकार सुधारीत वटहुकूम जारी करेल, असे केंद्र सरकारने या निवेदनात म्हटले होते. केंद्राच्या २३ मच्या वटहुकुमाच्या घटनात्मक वैधतेला आॅल इंडिया जमिएतुल कुरेशी अ‍ॅक्शन कमिटीने आव्हान दिलेली याचिका खंडपीठाने निकाली काढली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंह म्हणाले, आताच्या वटहुकुमात राज्य सरकारांनी जनावरांची विक्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र बाजाराची व्यवस्था करण्याची अट घातलेली आहे. ती अट पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तो अमलात येणार नाही.