शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काम सुरू; विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:48 IST

शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अनेक जण एमएसपीबद्दल अफवा पसरवीत आहेत. वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एमएसपी निश्चित करताना शेतीतील सर्व निविष्टांचा खर्च गृहीत धरला जाईल.पुसा अ‍ॅग्री कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी उन्नती मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, खाद्यतेलाची आयात रोखण्यासाठी शेतकºयांनी अधिकाधिक तेलबियांचे उत्पादन करायला हवे. सन २0२२ पर्यंत शेतकºयांनी युरियाचा वापर किमान अर्ध्याने कमी करावा. शेतकºयांनी पिकांचा कचरा, काड आणि इतर अवशेष जाळू नये. अवशेष जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते, तसेच जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होतो. मोदी म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार सात्यत्याने ऐतिहासिक प्रयत्न करीत आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे, यासाठी कृषी विपणन क्षेत्रात सुधारणा केली जात आहे. शेतकºयांना अत्याधुनिक बियाणे व आवश्यक वीज मिळावी, यासाठी सरकार रात्रंदिवस काम करीत आहे. शेतकºयांना बाजारात कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, तसेच त्याच्या उत्पादनास योग्य किंमत मिळावी, यासाठीही सरकार रात्रंदिवस झटत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी