शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 05:20 IST

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नवी दिल्ली : ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. सरन्यायाधीशांविरुद्ध खोटारडेपणा पसरवून जे कोणी न्यायसंस्था अस्थिर करून पाहत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. वैयक्तिक सभ्यपणा, मूल्य, नैतिकता आणि प्रामाणिकपणासंदर्भात भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यांच्या बाबतीत नितांत आदर आहे. त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाबाबत असहमती व्यक्त केली जाते; तेव्हा त्यांच्या नैतिकतेबाबत कधीही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. एका असंतुष्ट व्यक्तीच्या आरोपाचे समर्थन करणे सरन्यायाधीशांची संस्था अस्थिर करण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासारखे आहे. न्यायसंस्थेला नष्ट करण्यासाठी खोटारडेपणाची बाजू घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली नाही, तर ही प्रवृत्ती वाढत जाईल.संस्था विस्कळीत करण्याचा अयशस्वी खटाटोप करू पाहणाºया चार डिजिटल मीडिया संस्था सरन्यायाधीशांच्या अशी प्रश्नावली पाठवितात तेव्हा प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. गेल्या काही वर्षांपासून संस्था विस्कळीत करणाºया संस्थांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत असल्याबद्दल जेटली यांनी खेद व्यक्त केला. संस्था विस्कळीत करणाºया अशा संस्थांना कोणतेही धरबंध नसतो. यापैकी अनेक डाव्या किंवा अतिडाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना कोणतेही लोकप्रिय समर्थन नसते, असे असताना मीडिया आणि शैक्षणिक संस्थात अशांचा मोठा भरणा आहे. मुख्य प्रवाहातील मीडियातून बाहेर गेलेल्यांनी डिजिटल आणि सोशल मीडियाचा आधार घेतला आहे, असे जेटली यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोईArun Jaitleyअरूण जेटली