शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

जलसिंचनावर सीएसआर निधी खर्च करा - शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 02:50 IST

कंपन्यांना आवाहन; राष्ट्रीय जल अभियानात महाराष्ट्र देशात दुसरा

नवी दिल्ली: सर्वाधिक पाणी वापरणाऱ्या खासगी कंपन्या सीएसआर निधीतील रक्कम जलसिंचन, जलसंवर्धनासाठी वापरत नाहीत, अशी खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय जल अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास मिळालेला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी स्वीकारला.पिण्यासाठी, कृषीसाठी व त्याखालोखाल उद्योगधंद्यांसाठी लागणाºया पाण्याची गरज भागवण्यास आतापासून उपाय योजावे लागतील, अन्यथा भविष्यात संकट उभे राहिल, असा इशारा देत शेखावत म्हणाले की, खासगी कंपन्या सीएसआर निधीतील ४ टक्के रक्कमच पाणी व्यवस्थापन, जल संवर्धन, सिंचन यांवर खर्च करतात. सर्वाधिक पाणी वापरणाºया कंपन्या अवघा ११ टक्के खर्च पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करतात. हे प्रमाण वाढायला हवे. याप्रसंगी चहल म्हणाले की, गोदावरी खोºयातील पाणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. ई सोर्स मॉडेलिंगचा प्रभावी वापर त्यासाठी महाराष्ट्राने केला होता. राज्याला मिळालेला सन्मान मोठाच आहे. अभियानाचे पुरस्कार राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व मध्य प्रदेशलादेखील मिळाले.बापू साळुंखे यांचाही सन्मानस्वत:च्या शेतात प्रयोग करुन जलपातळी वाढवणारे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे यांना व्यक्तिगत श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतजमिनीतील पाणीपातळी त्यांनी २० टक्क्यांनी वाढवली. चंदगडसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील वडनेरभैरव गावातील साळुंखे यांचे उत्पन्न प्रचंड वाढले. त्यांनी २००४ पासून प्रयोग सुरू केला. ‘वाल्मी’त प्रशिक्षण घेतले. शेताजवळ डोंगरातील पाणी अडवले. शेततळी बांधली. नावीन्यपूर्ण प्रयोगांआधी त्यांना फक्त २ एकरास पाणी वापरता येई. आता २२ एकरांना हे पाणी पुरते.