शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जलसिंचनावर सीएसआर निधी खर्च करा - शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 02:50 IST

कंपन्यांना आवाहन; राष्ट्रीय जल अभियानात महाराष्ट्र देशात दुसरा

नवी दिल्ली: सर्वाधिक पाणी वापरणाऱ्या खासगी कंपन्या सीएसआर निधीतील रक्कम जलसिंचन, जलसंवर्धनासाठी वापरत नाहीत, अशी खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय जल अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास मिळालेला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी स्वीकारला.पिण्यासाठी, कृषीसाठी व त्याखालोखाल उद्योगधंद्यांसाठी लागणाºया पाण्याची गरज भागवण्यास आतापासून उपाय योजावे लागतील, अन्यथा भविष्यात संकट उभे राहिल, असा इशारा देत शेखावत म्हणाले की, खासगी कंपन्या सीएसआर निधीतील ४ टक्के रक्कमच पाणी व्यवस्थापन, जल संवर्धन, सिंचन यांवर खर्च करतात. सर्वाधिक पाणी वापरणाºया कंपन्या अवघा ११ टक्के खर्च पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करतात. हे प्रमाण वाढायला हवे. याप्रसंगी चहल म्हणाले की, गोदावरी खोºयातील पाणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. ई सोर्स मॉडेलिंगचा प्रभावी वापर त्यासाठी महाराष्ट्राने केला होता. राज्याला मिळालेला सन्मान मोठाच आहे. अभियानाचे पुरस्कार राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व मध्य प्रदेशलादेखील मिळाले.बापू साळुंखे यांचाही सन्मानस्वत:च्या शेतात प्रयोग करुन जलपातळी वाढवणारे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे यांना व्यक्तिगत श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतजमिनीतील पाणीपातळी त्यांनी २० टक्क्यांनी वाढवली. चंदगडसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील वडनेरभैरव गावातील साळुंखे यांचे उत्पन्न प्रचंड वाढले. त्यांनी २००४ पासून प्रयोग सुरू केला. ‘वाल्मी’त प्रशिक्षण घेतले. शेताजवळ डोंगरातील पाणी अडवले. शेततळी बांधली. नावीन्यपूर्ण प्रयोगांआधी त्यांना फक्त २ एकरास पाणी वापरता येई. आता २२ एकरांना हे पाणी पुरते.