शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बंगले रिकामे करायला हवा सपा नेत्यांना पुरेसा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:14 IST

सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी बळकावलेले सरकारी बंगले रिकामे करून घेण्यात यावेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने संबंधितांना नोटिसा पाठविल्यानंतर

नवी दिल्ली : सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी बळकावलेले सरकारी बंगले रिकामे करून घेण्यात यावेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने संबंधितांना नोटिसा पाठविल्यानंतर, मुलायमसिंग यादव व अखिलेश यादव यांनी त्यासाठी पुरेसा अवधी मागितला आहे. तशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.मुलायमसिंग व त्यांचे पुत्र अखिलेश यांच्याखेरीज अन्य माजी मुख्यमंत्र्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत. या दोघांनी मात्र या आधी आम्हाला यासाठी दोन वर्षांचा अवधी मिळावा, अशी विनंती केली होती. आता अर्जात त्यांनी केवळ पुरेसा अवधी मिळावा, असे म्हटले आहे.लखनौमध्ये स्वत:चे घर नसल्याने राहण्याची पर्यायी जागा शोधत असल्याचे अखिलेश गेल्या आठवड्यात म्हणाले होते. मुलायमसिंग यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना आपला व अखिलेश यांचा बंगला द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. हे दोन्ही नेते समाजवादी पक्षाचे आमदारआहेत. त्यांना ते बंगले मिळाले, तर तिथे आपणा दोघांना राहणे शक्य होईल, असा मुलायमसिंग यांचा अंदाज होता. मात्र, हे दोन्ही बंगले रिकामे होईपर्यंत ते कोणाला द्यायचे, याचा निर्णय घेणे शक्य नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना सांगितले होते.