शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

सर्वशक्तिनिशी सार्वभौमत्व जपू

By admin | Updated: November 29, 2015 03:08 IST

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही

हासीमारा (पश्चिम बंगाल) : भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही दलांचे प्रमुख राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारतीय वायुसेनेच्या १८ व्या आणि २२ व्या स्क्वाड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आले. या दोन्ही स्क्वाड्रनद्वारे उत्कृष्ट मिग २७ विमानाचे संचालन केले जाते. शांतता आणि युद्ध काळातही भारताच्या पूर्वेकडील हवाई सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्यात भारत-भूतान सीमेजवळ या स्क्वाड्रनचे आधार तळ आहे. भारताच्या ईशान्य सीमेवर पाळत ठेवण्याचे काम हे स्क्वाड्रन करते.वायुसेनेच्या या दोन्ही स्क्वाड्रनला सन्मानित केल्यावर मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाले, आमच्या सशस्त्र दलांच्या क्षमतेमुळे जगात भारताचे महत्त्व वाढले आहे. आम्ही शांततेसाठी वचनबद्ध आहोत. मात्र आमच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही संपूर्ण शक्ती पणाला लावू आणि लष्करातील आमचे शूरवीर यावेळी एकजूट राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. भारतीय वायुसेना म्हणजे देशाच्या लष्करी शक्तीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी महिला आणि पुरुष जवानांचे तोंडभरून कौतुक केले. (वृत्तसंस्था)