शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

जातीय तणाव आणि भाववाढीवर सोनियांचा हल्लाबोल

By admin | Updated: September 2, 2014 02:54 IST

जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला.

रायबरेली/नवी दिल्ली : जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. रालोआ सरकारच्या 1क्क् दिवसांच्या कामगिरीचा काँग्रेसच्यावतीने आढावा घेत, त्यांनी रायबरेली येथील दौ:यात मोदी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह लावले.
जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले की नाही, याचे उत्तर जनताच देईल, असे त्या रायबरेली येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. मोदी सरकारच्या 1क्क् दिवसांच्या काळात जातीय तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत मौन पाळत आहेत. तेच भाजपला जातीय कारवायांसाठी प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. सरकारच्या कृती आणि उक्तीत सातत्याने तफावत असल्याचे गेल्या 1क्क् दिवसांत आढळून आल्याचे अन्य प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी स्पष्ट केले. 
लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी आपले वक्तृत्व कौशल्य दाखविताना जातीय सलोखा आणि शांतता यासारखे गोंडस शब्द वापरले आहेत. अशोक सिंघल (विहिंप), मोहन भागवत (सरसंघचालक), आदित्यनाथ (भाजपचे प्रदेशाध्यक्ष), गिरिराजसिंग (बिहारमधील भाजपचे खासदार) यांनी केलेल्या चिथावणीजनक विधानांवरही मोदींनी मौन पाळल,  याकडे त्यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
 
प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा वापर..
शिक्षकदिनी मोदींनी विद्याथ्र्याशी संवाद साधण्याच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवत प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपण त्यांना त्यासाठी मुभा देणार काय? हा स्वत:च्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा गैरवापर ठरतो. पहिल्या वर्गातील विद्याथ्र्याने उभे राहावे, बसावे आणि 
भाषण ऐकावे, हा हुकूम पंतप्रधान किंवा राष्ट्रपती देऊ शकतात का? त्यांनी केजीच्या मुलांना सोडल्याबद्दल देवाचे आभार मानतो, असा टोलाही सिंघवी यांनी लगावला.