शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जातीय तणाव आणि भाववाढीवर सोनियांचा हल्लाबोल

By admin | Updated: September 2, 2014 02:54 IST

जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला.

रायबरेली/नवी दिल्ली : जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. रालोआ सरकारच्या 1क्क् दिवसांच्या कामगिरीचा काँग्रेसच्यावतीने आढावा घेत, त्यांनी रायबरेली येथील दौ:यात मोदी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह लावले.
जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले की नाही, याचे उत्तर जनताच देईल, असे त्या रायबरेली येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. मोदी सरकारच्या 1क्क् दिवसांच्या काळात जातीय तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत मौन पाळत आहेत. तेच भाजपला जातीय कारवायांसाठी प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. सरकारच्या कृती आणि उक्तीत सातत्याने तफावत असल्याचे गेल्या 1क्क् दिवसांत आढळून आल्याचे अन्य प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी स्पष्ट केले. 
लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी आपले वक्तृत्व कौशल्य दाखविताना जातीय सलोखा आणि शांतता यासारखे गोंडस शब्द वापरले आहेत. अशोक सिंघल (विहिंप), मोहन भागवत (सरसंघचालक), आदित्यनाथ (भाजपचे प्रदेशाध्यक्ष), गिरिराजसिंग (बिहारमधील भाजपचे खासदार) यांनी केलेल्या चिथावणीजनक विधानांवरही मोदींनी मौन पाळल,  याकडे त्यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
 
प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा वापर..
शिक्षकदिनी मोदींनी विद्याथ्र्याशी संवाद साधण्याच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवत प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपण त्यांना त्यासाठी मुभा देणार काय? हा स्वत:च्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा गैरवापर ठरतो. पहिल्या वर्गातील विद्याथ्र्याने उभे राहावे, बसावे आणि 
भाषण ऐकावे, हा हुकूम पंतप्रधान किंवा राष्ट्रपती देऊ शकतात का? त्यांनी केजीच्या मुलांना सोडल्याबद्दल देवाचे आभार मानतो, असा टोलाही सिंघवी यांनी लगावला.