शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:40 IST

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे. 

मुंबई : गेल्या महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला होता. एलओसी पार करून पाकिस्तानमधील जैशचे तळ उद्ध्वसत केले होते. यावरून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला ट्विटरवर कविता पोस्ट करून ट्रोल केले आहे. 'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे. 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेला हल्ला जगभरात चर्चेला आला आहे. सर्जिकल स्ट्राईक 2 असे या मोहिमेला नाव दिले होते. 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन हा प्रेमसंदेशांनी भारलेला दिवस साजरा होत होता. तेव्हा दुपारी 3.30 च्या सुमारास जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने 2500 सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. भारतासाठी हा दिवस काळा दिवस ठरला होता. या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरातून पाकिस्तानचा बदला घेण्याच भावना व्यक्त होऊ लागली होती. अखेर 13 व्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैशचे मुख्यालय आणि दहशतवाद्यांचे तळ 1000 किलोचे बाँम्ब टाकून उद्ध्वस्त केले होते. 

या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावला होता. यामध्ये पाकचे एक विमानही पाडण्यात आले होते. तसेच भारताचे मिग 21 बायसन हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. आज भारतीय हवाई दलाने देशभक्तीपर कविता पोस्ट करून पाकिस्तानला ट्रोल केले आहे. 27 फेब्रुवारीला विपिन इलाहाबादी यांनी ही कविता लिहीली होती. 

हद सरहद की

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

आज उसके पाले में जा के,कहा हमने 'हू तू तू तू तू तू'।और एक ख़ास तरीके से उसे छूकर,कहा 'अब बस! संभल जा तू'।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब नींद कैसे आएगी उनको,थोड़ा सा झकझोर आये हैं उनको।रात जैसे जैसे रवानी पर पहुंचेगी,आतिशबाजी का रहेगा अंदेशा उनको।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब झूठ कैसे और किससे बोलेंगे वो,सच की एक ख़ुराक खिला आये हैं उनको।मियाँ, तुम तुम हो, हम हम हैं,आज सुबह बता आये हैं उनको।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

बयाँ की है अपनी मंशा अपनी ज़रा हट के,हो जाये मुकाबला इस बार चाहे डट के।आज किसी ने अपनी सरहदें पार कीं,क्योंकि किसी ने सारी हदें पार कीं।

विपिन 'इलाहाबादी'२७ फरवरी २०१९ 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान