शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By admin | Updated: September 9, 2015 08:19 IST

काँग्रसने विकासात अडथळा आणण्यासाठी राज्यसभेत गोंधळ माजवत अनेक विधेयके पारित होऊ दिली नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ८ - काँग्रसने विकासात अडथळा आणण्यासाठी राज्यसभेत गोंधळ माजवत अनेक विधेयके पारित होऊ दिली नाहीत, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींनी केली आहे. GST विधेयकास विरोध करुन काँग्रेसने भाजपाला विरोध न करता विकासास विरोध केला, असेही त्या म्हणाल्या. 
पंडित नेहरुंवर हल्लाबोल करत मोदी सरकार नवीन इतिहास लिहीण्याचा प्रयत्न करत असल्याची आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. सरकारवर संघाचे नियंत्रण असल्याचा पुरावाच देशासमोर आल्याचेही त्या म्हणाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. 
ज्यांनी विकास करण्याच्या नावाखाली देशाची तिजोरी खाली ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. आपली दुबळी नीती व अपयशी संघटन नेतृत्व लपवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी आज पंतप्रधान मोदींचा आसरा घेतल्याचा आरोप त्यांंनी केला. मात्र काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केल्यास आम्हाला काहीच हरकत नाही, कारण जेव्हा मोदीजींवर बोट उठवले जाते, तेव्हा देशातील संपूर्ण जनता त्यांच्या पाठिशी उभी राहून विकासाच्या मार्गावर पुढे जाते असा पलटवार त्यांनी केला. 
अमेठीत काँग्रेसने शेतक-यांची जमीन लुटल्याचा आरोप करत अमेठीकरांचा विकास तर दूरचीच गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.