शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘त्या’ विहिरीतील सांगाडे १८५७च्या स्वातंत्र्य योद्ध्यांचेच; DNA पुराव्यांमुळे संशोधनास पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 10:07 IST

याआधी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे. 

अजनाला :पंजाबमधील अजनाला येथे २०१४ साली एका विहिरीत सापडलेले सुमारे २५० मानवी सांगाडे हे १९४७ साली फाळणीच्या वेळी हत्या झालेल्यांचे नसून १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्यांचे आहेत, असे आता नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे याआधी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे. 

डीएनएनवर आधारित पुरावे तसेच स्ट्रोन्टियम आयसोटोप विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की हे सांगाडे अजनाला व परिसरातील लोकांचे नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथे राहत असलेल्यांचे आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची माहितीही संशोधकांनी शोधून काढली.

यासंदर्भातील एक लेख इंटरनॅशनल जर्नल ऑफ लिगल मेडिसीन या नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला. पंजाब विद्यापीठ, लखनऊतील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्स, कॅनडातील मेमोरियल विद्यापीठ यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन केले आहे. पंजाब विद्यापीठातील फोरेन्सिक अँथ्रॉपॉलॉजिस्ट डॉ. जे. आर. सेहरावत यांनी या संशोधनात प्रमुख भूमिका बजावली आहे.

असे केले संशोधन 

सापडलेल्या मानवी सांगाड्यांतून संशोधकांनी गोळा केलेल्या ५० डीएनए नमुन्यांचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए विश्लेषण केले. तर ८५ नमुन्यांचे ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण केले. खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण उपयोगी ठरते. या नमुन्यांचे कॅनडाच्या मेमोरियल विद्यापीठातील विश्लेषणात हे सांगाडे १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

 

टॅग्स :Punjabपंजाब