शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

यूपीत दहावी परीक्षेला ६ लाख विद्यार्थ्यांचा रामराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:35 AM

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत. धक्कादायक अशा या गोष्टीबद्दल चिंता वाटण्याऐवजी उत्तर प्रदेश सरकारने त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. परीक्षेत कॉपी व इतर गैरप्रकार करणा-यांना सरकारने चाप लावल्यामुळेच हे घडल्याचा दावा उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण खात्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले.परीक्षेकडे पाठ फिरविरणा-यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे उत्तर प्रदेशमधील नाहीत. ज्या शाळेत ते कधी गेलेच नाहीत, अशा शाळांंमध्ये नोंदणी करून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसत असत. विद्यार्थी फक्त परीक्षेच्या वेळीत दिसत. ओस पडलेल्या शाळा जिथे काहीही शिकविले जात नाही, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली. असे विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक गैरप्रकार करीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याऐवजी भलत्यांनाच परीक्षेला बसवले जात असे. त्यात पैशाची मोठी उलाढालही होते. या अपप्रवृत्तींना सरकारने यंदा चाप लावला आहे असे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळानेही म्हटले आहे. परीक्षेत पहिल्या तीन पेपरना ६,३३,२१७ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. परीक्षा पूर्ण होईपर्यंत हा आकडा वाढून साडेसात लाखाच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :examपरीक्षा