शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भिलाईच्या वायूगळतीत सहा ठार

By admin | Updated: June 14, 2014 03:24 IST

सेलच्या भिलाई येथील पोलाद प्रकल्पात गुरुवारी विषारी वायूची गळती होऊन दोन उपमहाव्यवस्थापकांसह सहा जण ठार झाले.

भिलाई : सेलच्या भिलाई येथील पोलाद प्रकल्पात गुरुवारी विषारी वायूची गळती होऊन दोन उपमहाव्यवस्थापकांसह सहा जण ठार झाले. या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील या प्रकल्पातून कार्बन मोनॉक्साईडची गळती झाल्याने अन्य ३६ जण आजारी पडले आहेत. उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास वर्मा या कंत्राटी कामगाराचा मृतदेह पंप हाऊस भागात आढळून आला.सेलचे अध्यक्ष सी. एस. वर्मा यांनी शुक्रवारी सकाळी या प्रकल्पाला भेट दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असून झळ बसलेल्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. आजारी पडलेल्यांपैकी २१ जणांना प्रथेमोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. नऊ जण निगराणीखाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सेलने एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)