शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

अगुस्ता-मल्ल्या चौकशीसाठी एसआयटी !

By admin | Updated: June 10, 2016 05:42 IST

मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स घेण्याच्या सौद्यातील कथित भ्रटाचार आणि विजय मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून, राकेश अस्थाना तिचे प्रमुख असतील.गोध्रा येथे २00२ साली साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळण्याच्या प्रकाराची चौकशीही राकेश अस्थाना यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात अगुस्ता वेस्टलँड आणि विजय मल्ल्या या दोन प्रकरणांचा तपास ही एसआयटी करणार असून, भविष्यात याच पथकाकडे आणखी काही प्रकरणे तपासासाठी सोपविली जाण्याची शक्यता आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटल्यामुळे ती रक्कम कोणाला मिळाली, याचा तपास केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)>तपासासाठी मुदत नाहीकिंगफिशर एअरलाइन्ससाठी बँकांकडून कोट्यवधींची कर्जे घेणारा आणि ती न फेडता परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्या याच्याकडून रक्कम कशी वसूल करता येईल, याचाही तपास व अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी एसआयटीची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र तपास कधीपर्यंत पूर्ण करायचे, यासाठी मुदत दिलेली नाही.