शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी शीख भाविकांना व्हिसाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:02 IST

भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.

अटारी/वाघा : भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याकरिता भारत व पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसºया टप्प्यातील बैठक अटारी-वाघा सीमेवर रविवारी पार पडली. त्यात भारताच्या अनेक मागण्या पाकने मान्य केल्या.या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाºया भारतीयांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखावे, गुरुद्वारामध्ये भारतीय राजदूतावासाच्या कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याची परवानगी मिळावी, सीमेलगत कर्तारपूर कॉरिडॉरला जोडणारा पूल भारताप्रमाणे पाकिस्ताननेही लवकरात लवकर बांधावा, अशा मागण्या भारताने या बैठकीत केल्या. पाकच्या बाजूने रावी नदीवर असा पुल बांधण्याच्या कामात अजून फारशी प्रगती झालेली नाही. या बैठकीला भारताच्या गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास, परराष्ट्र मंत्रालय, पंजाब सरकार, नॅशनल हायवे आॅथॉरिटीज आॅफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते.>आॅक्टोबर अखेरीस काम पूर्णकर्तारपूर कॉरिडॉरचे भारताच्या हद्दीतील बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इथे ४ लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी सुरू आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर्षात तसेच विशेष प्रसंगी भारतातून रोज अतिरिक्त १० हजार भाविकांना कर्तारपूरला येण्याची परवानगी पाककडून मिळावी, असा आग्रह आहे.