शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

सिद्धरामय्यांची नरेंद्र मोदींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:25 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, 'गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, 'गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.कर्नाटक हे गुन्हेगारांचं राज्य बनले आहे. बेंगळुरूमध्ये सर्व सामान्यांना जगणे अवघड झाले आहे, त्यामुळे राज्याला भ्रष्टाचार व गुन्हेगारीमुक्त करायला हवे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी काढले होते. त्याला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी २००२ मधील गोध्रा हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित केला. हरयाणात कायदा व सुव्यवस्था आहे काय? भाजप जिथे-जिथे सत्तेत आहे, त्या राज्यांत अल्पसंख्यकांना सुरक्षा पुरवली जात नाही, असेही ते म्हणाले.प्रकार राज यांचा हल्लाहिंदी व कानडी चित्रपटांतील अभिनेते प्रकाश राज यांनीही पंतप्रधानांच्या भाषणानंतर त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की,२0१४ साली प्रॉमिस (या नावाच्या टूथपेस्टचा वापर त्यांनी आश्वासनया अर्थाने केला) दाखवूनलोकांच्या चेहºयावर आनंद (स्माइल) आणण्याचा प्रयत्न केला. पणती स्माइल प्रत्यक्षात आलेलीनाहीत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी