शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सिद्धरामय्यांची नरेंद्र मोदींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:25 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, 'गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, 'गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.कर्नाटक हे गुन्हेगारांचं राज्य बनले आहे. बेंगळुरूमध्ये सर्व सामान्यांना जगणे अवघड झाले आहे, त्यामुळे राज्याला भ्रष्टाचार व गुन्हेगारीमुक्त करायला हवे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी काढले होते. त्याला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी २००२ मधील गोध्रा हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित केला. हरयाणात कायदा व सुव्यवस्था आहे काय? भाजप जिथे-जिथे सत्तेत आहे, त्या राज्यांत अल्पसंख्यकांना सुरक्षा पुरवली जात नाही, असेही ते म्हणाले.प्रकार राज यांचा हल्लाहिंदी व कानडी चित्रपटांतील अभिनेते प्रकाश राज यांनीही पंतप्रधानांच्या भाषणानंतर त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की,२0१४ साली प्रॉमिस (या नावाच्या टूथपेस्टचा वापर त्यांनी आश्वासनया अर्थाने केला) दाखवूनलोकांच्या चेहºयावर आनंद (स्माइल) आणण्याचा प्रयत्न केला. पणती स्माइल प्रत्यक्षात आलेलीनाहीत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी