शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कलियुगातील श्रावण बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:18 IST

आपणा सर्वांना खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन जाणाºया श्रावण बाळाची गोष्ट माहीत आहे, पण कलियुगातील एक श्रावणबाळ सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मयुरभंज : आपणा सर्वांना खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन जाणा-या श्रावण बाळाची गोष्ट माहीत आहे, पण कलियुगातील एक श्रावणबाळ सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा, न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि गावक-यांनी वाळीत टाकल्याने स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. म्हाता-या आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे त्याला सिद्ध करायचे आहे. ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावात राहणा-या कार्तिक सिंहने आपल्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे, असा आरोप केला आहे. त्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाच्या सतत तारखा पडत राहतात. त्या वेळी तो खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतो. त्यांना वाहनाने नेण्याइतके पैसे त्याच्याकडे नाहीत. त्याच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्याला १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर, गावकºयांनीही त्याला वाळीत टाकले. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने नोकरीसाठी मला शहरात जाता येत नाही, असे तो सांगतो. कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी घेणारे कोणी नसल्याने तो त्यांना कावडीत बसवून ४० किलोमीटरची पायपीट करतो. कार्तिक सुशिक्षित आहे, पण गुन्हा दाखल झाल्याने त्याला नोकरी मिळालेली नाही. याच कारणामुळे त्याचे अजून लग्नही झालेले नाही.