शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे

By admin | Updated: May 15, 2017 18:30 IST

नव-या मुलानं स्वतःच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि वधूला कपडे उतरवण्यास सांगितले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - ब-याचदा हुंड्यावरून पती-पत्नीचं नातं संपुष्टात आलेलं ऐकिवात असेलच. अनेकदा नव-या-बायकोचं पटत नसल्यानंही विभक्त झालेली जोडपी तुम्ही पाहिलीच असतील. मात्र भर लग्न मंडपातच नव-यानं होणा-या पत्नीला कपडे उतरवण्यास सांगितल्याचं कधी ऐकलं नसेल, मात्र उत्तर प्रदेशमधल्या महोबा जिल्ह्यात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीला होणा-या पत्नीवर संशय आल्यानं त्यानं तिला कुटुंबीयांसमोरच कपडे उतरवण्यास सांगितल्याची धक्कादायक बाब घडली आहे. महोबा जिल्ह्यात राहणा-या जयहिंदचं लग्न तिजा नामक मुलीशी होत होतं. लग्नाची वरात लग्न मंडपात आल्यावर दोन्ही पक्षांकडील मंडळी एकमेकांचे आदरातिथ्य करण्यात दंग होती. पाहुणे मंडळीही लग्नातील जेवणाचा आस्वाद घेत होती. त्याच वेळी नव-याच्या एका नातेवाईकानं त्यांच्या कानात येऊन काही तरी सांगितलं. त्यानंतर नव-या मुलानं स्वतःच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि वधूला कपडे उतरवण्यास सांगितले. या प्रकारानंतर लग्नाच्या आनंदाची जागा गोंधळानं घेतली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी दोन्हीकडच्या वडिलधा-या मंडळींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. पंचायत बोलावण्यात आली आणि पंचायतीत ठरलं की, लग्न तोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तिजा हिला त्वचेचा विकार होणार नाही. त्यानंतर वधूला पोलीस ठाण्याच्याच एका वेगळ्या खोलीत घेऊन जाण्यात आलं आणि तिथे वराची काकी आणि चुलत बहिणींच्या समोर वधूचे कपडे उतरवण्यात आले. कपडे उतरवल्यानंतर वधूला त्वचेचा विकार नसल्याचं वराची काकी आणि चुलत बहिणींच्या लक्षात आलं. त्यानंतर वर पक्षाकडची मंडळी पोलिसांसह लग्नमंडपात दाखल झाली आणि लग्नाच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. वरानंही हात जोडून वधूच्या कुटुंबीयांची माफी मागितली. ठाणेदार रिता सिंह म्हणाल्या, वधूच्या वडिलांनी स्वतःची तक्रार मागे घेतली आहे. वराच्या कुटुंबीयांकडून पोलिसांनी माफीनामाही लिहून घेतला आहे.