शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

शिवाजीनगर रेल्वेपुलाला १०० पेक्षा जास्त वर्ष उलटल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. २००१ मध्ये या पुलाच्या विस्तारीकरण व प्रस्ताव मनपाने तयार केला होता. मात्र तो निधी अभावी बारगळला. त्यानंतर आता २००९ मध्ये नविन पूल बांधण्याचा सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन २०१० मध्ये तो युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.

शिवाजीनगर रेल्वेपुलाला १०० पेक्षा जास्त वर्ष उलटल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. २००१ मध्ये या पुलाच्या विस्तारीकरण व प्रस्ताव मनपाने तयार केला होता. मात्र तो निधी अभावी बारगळला. त्यानंतर आता २००९ मध्ये नविन पूल बांधण्याचा सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन २०१० मध्ये तो युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
हा नविन उड्डाणपूल सध्याच्या पुलाच्या ठिकाणीच म्हणजे जि.प. चौकापासून सुरू होईल. तो रेल्वे रूळ ओलांडून सरळ एक गल्ली ओलांडून दुसर्‍या गल्लीजवळ मिळेल. तर याच पुलावर सध्याच्या पुलाप्रमाणे डाव्या बाजूला शिवाजीनगरकडे जाण्यासाठी एक मार्ग असेल. असा प्रस्ताव होता.
मात्र मनपाकडे निधी उपलब्ध नसल्याने पुलाचे काम अद्यापही झाले नाही. पुल कमकुमवत झाल्याने तो जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप काम सुरु झालेले नाही.