शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उत्तरपत्रिकेत शायरी, विनोद, दोहे आणि सोबत नोटाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:42 IST

परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने लिहिणे अपेक्षित असते. मात्र, हरयाणामध्ये १० व १२वीच्या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर म्हणून चक्क शायरी, विनोद, दोहे असे बरेच काही लिहिले आहेत.

नवी दिल्ली : परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने लिहिणे अपेक्षित असते. मात्र, हरयाणामध्ये १० व १२वीच्या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर म्हणून चक्क शायरी, विनोद, दोहे असे बरेच काही लिहिले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांना खूश करण्यासाठी चक्क उत्तरपत्रिकेत १०० व २०० रुपयांच्या जोडल्या होत्या.जर आम्हाला उत्तम गुण दिलेत, तर तुम्हाला पार्टी देऊ, असे आश्वासन काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणाºयांना दिले आहे. उत्तराच्या जागी या साºया गोष्टी लिहिलेल्या पाहून शिक्षकही चक्रावले आहेत. हिंदी, इंग्रजी, गणित याविषयांच्या उत्तरपत्रिका गुरगावमधील चार केंद्रांवर तपासल्या जात असून, त्यात या गंमतीशीर गोष्टी समोर आल्या आहेत.उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हास्यास्पद उत्तरांमुळे हरयाणातील शिक्षकांची खूप करमणूक झाली आहे. मात्र, या मुलांच्या भविष्याविषयी त्यांना चिंताही वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी अशी गंमतीदार उत्तरे लिहिण्याच्या घटना अलीकडेच घडल्या होत्या.>एकेक भन्नाट कल्पना; शिक्षकाने मात्र दिले शून्य गुणखांडसा येथील विज्ञानशिक्षक योगेश म्हणाले की, एका विद्यार्थ्याने उत्तराच्या जागी गालिबचा शेर लिहिला आहे. जेकबपुरातील शिक्षिका दीपा म्हणाल्या की, जर इंग्रजीत उत्तीर्ण केलेत तर शिक्षकाला पार्टी व ६०० रुपये बक्षीस मिळेल, असे लिहिले आहे.बासई येथील शिक्षक अशोककुमार यांनी सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. एका विद्यार्थ्याने ३० प्रश्नांचे उत्तर एका शायरीतून दिले आहे. साहजिकच, या मुलाला मी शून्य गुण दिले आहेत.अजून एका मुलाने उत्तरपत्रिकेत ती तपासणाºयाला उद्देशून लिहिले आहे की, ‘सर मला माफ करा. मी परीक्षेत नापास होणार असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी दडपणाखाली असून, जर तुम्ही मला उत्तीर्ण केलेत तर तुमचा मी ऋणी असेन.’