शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

शरीफ यांची कबुली ‘गंभीर’, संरक्षणमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:21 IST

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून त्याने भारताने आजवर सातत्याने जगापुढे मांडलेली भूमिकाच खरी होती याला पुष्टी मिळते, असे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी सांगितले.सितारामन म्हणाल्या, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या ‘मास्टर मार्इंड’ने पाकिसातमधून सूत्रे हालविली व ज्यांच्याकरवी हा कट प्रत्यक्षात उतरविला गेला ते ‘हँडलर’ही पाकिस्तानचेच होते, अशीच ठाम भूमिका भारताने प्रथमपासून जगापुढे मांडली आहे. ती खरी ठरली आहे.तहरीक-ए-इन्सानियत पक्षाचे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘ नवाज शरीफ हे स्वत:च्या मायभूमीशी गद्दारी करून स्वार्थासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी करणाऱ्या मिर जाफरचे आधुनिक अवतार आहेत. मुलांच्या परदेशांतील कंपन्यांमध्ये ठेवलेला ३०० अब्ज रुपयांचा काळा पैसा वाचविण्यासाठी शरीफ सरळसरळ मोदींचे भाषा बोलत आहेत.’