शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

शरीफ यांची कबुली ‘गंभीर’, संरक्षणमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:21 IST

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून त्याने भारताने आजवर सातत्याने जगापुढे मांडलेली भूमिकाच खरी होती याला पुष्टी मिळते, असे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी सांगितले.सितारामन म्हणाल्या, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या ‘मास्टर मार्इंड’ने पाकिसातमधून सूत्रे हालविली व ज्यांच्याकरवी हा कट प्रत्यक्षात उतरविला गेला ते ‘हँडलर’ही पाकिस्तानचेच होते, अशीच ठाम भूमिका भारताने प्रथमपासून जगापुढे मांडली आहे. ती खरी ठरली आहे.तहरीक-ए-इन्सानियत पक्षाचे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘ नवाज शरीफ हे स्वत:च्या मायभूमीशी गद्दारी करून स्वार्थासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी करणाऱ्या मिर जाफरचे आधुनिक अवतार आहेत. मुलांच्या परदेशांतील कंपन्यांमध्ये ठेवलेला ३०० अब्ज रुपयांचा काळा पैसा वाचविण्यासाठी शरीफ सरळसरळ मोदींचे भाषा बोलत आहेत.’