शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:11 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.ममता बॅनर्जी यांच्या एका पत्राचे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की, आपली लोकशाही वाचविण्यासाठी आणि हुकूमशाही शासनाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कोणत्याही योजनेत स्वत:ला सहभागी करून घेण्यात मला आनंद होईल. देशाला वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.ममता बॅनर्जी यांनी काय म्हटले आहे पत्रात?ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना २३ डिसेंबर रोजी हे पत्र लिहिले आहे.यात भाजपचे शासन हे कठोर शासन असल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की, आज आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक एकजूटपणे या कठोर शासनाविरोधात उभे राहण्याची गरज आहे.मी सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्षांना विनंती करते की, शांततेने विरोध करून भारताच्या लोकशाही आत्म्याला वाचवा.देशातील अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काळजी व्यक्त करून म्हटले आहे की, या देशाचे नागरिक जात आणि पंथ व महिला व मुले, शेतकरी, कामगार आणि अनुसूचित जाती, जमातीचे नागरिक, ओबीसी आणि अल्पसंख्याक सदस्य हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीमुळे घाबरलेले असून, भीतीच्या छायेत आहेत.शरद पवार यांनी म्हटले आहे की, हा कायदा धार्मिक, सामाजिक एकतेला नुकसान पोहोचवेल. त्यांनी असाही सवाल केला आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी परवानगी दिली आहे. मात्र, श्रीलंकेच्या तामिळींना नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी