शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी

By admin | Updated: March 29, 2016 02:45 IST

लेखापाल राधाकृष्णन यांच्यावरील हल्ल्यासंबंधी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

चेन्नई : लेखापाल राधाकृष्णन यांच्यावरील हल्ल्यासंबंधी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयेंद्र सरस्वती तसेच कनिष्ठ सहकारी विजयेंद्र सरस्वती यांचे बंधू रघू, कांची मठाचे व्यवस्थापक सुरेंद्र अय्यर यांच्यासह आठ जणांनी प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. राजामनीक्कम यांच्यासमक्ष हजेरी लावली.सुमारे एक तास जाबजबाब देताना ८० वर्षीय जयेंद्र सरस्वती म्हणाले की, सर्व काही खोटे आणि चुकीचे आहे. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी हात हलवत नाही अशी दिली. साक्षींदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ६० पानी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यापैकी ९१ प्रश्नांची उत्तरे जयेंद्र सरस्वती यांनी दिली. राधाकृष्णन यांच्यावर २० सप्टेंबर २००२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. जयेंद्र सरस्वती यांच्यासह १२ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदला होता. यामुळे हिंदू समाजात खळबळ उडाली होती. (वृत्तसंस्था)