शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दहशतमुक्त वातावरणातच तोडगा शक्य

By admin | Updated: March 24, 2015 02:08 IST

सर्व प्रलंबित वादावर तोडगा निघू शकतो, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठविलेल्या शुभेच्छापत्रात व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : दहशत व हिंसाचारमुक्त वातावरणात द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच सर्व प्रलंबित वादावर तोडगा निघू शकतो, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठविलेल्या शुभेच्छापत्रात व्यक्त केला आहे.त्याबद्दल टिष्ट्वटरवर माहिती देताना मोदी म्हणाले की, मी नवाज शरीफ यांना पत्र पाठवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी प्रलंबित मुद्यांवर दहशत आणि हिंसाचारमुक्त वातावरणातील द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा शक्य असल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात जम्मूमध्ये लागोपाठ दोन हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या पत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. कठुआ व सांबा भागात अनेक दिवसांनंतर लागोपाठ दोन हल्ले झाले. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवावी. शांततेसाठी ती पूर्वअट ठरते असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी सोमवारी स्पष्ट केले.