शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेप्रमाणेच शांततेसाठी कटिबद्ध, संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 04:14 IST

देशाच्या भूभागाच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारची जेवढी कटिबद्धता आहे तेवढीच ती शांततेसाठी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

तिरुवेदांती (तामिळनाडू) : देशाच्या भूभागाच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारची जेवढी कटिबद्धता आहे तेवढीच ती शांततेसाठी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तथापि, सशस्त्र सैन्याला शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यासाठी सरकार तयार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.तामिळनाडूच्या तिरुवेदांतीमध्ये आयोजित संरक्षण प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. भारतासोबतच्या ४ हजार किमी सीमेवर आणि प्रशांत महासागरात चीनकडून हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही टिपणी केली. संरक्षण उत्पादनांना प्राधान्य देण्याच्या सरकारी धोरणावर बोलताना त्यांनी यापूर्वीच्या यूपीए सरकारवर टीका केली. संरक्षण क्षेत्राला त्यांनी झुकते माप न दिल्याचा प्रतिकूल परिणाम संरक्षण क्षेत्रावर झाला, असे ते म्हणाले. विदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोदी म्हणाले, आळस, अक्षमता आणि काही स्वार्थामुळे देशाचे कशा प्रकारे नुकसान होऊ शकते, ते आम्ही पाहिले आहे. मात्र, आता असे होणार नाही. दोन वर्षांतून एकदा आयोजित होणारे हे चार दिवसीय प्रदर्शन बुधवारीच सुरू झाले. पण, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी याचे औपचारिक उद्घाटन केले. या कार्यक्रमास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कावेरी पाणीवाटप वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत आलेल्या मोदी यांनी सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण आणि पूर्वीच्या सरकारकडून मध्यम आकाराचे लढाऊ विमाने खरेदीच्या अयशस्वी प्रयत्नांचाही उल्लेख केला.>खरेदी प्रक्रिया सुरूमोदी म्हणाले, आम्ही ११०नव्या लढाऊ विमानांची खरेदीप्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी प्रारंभिक निविदा जारी केली आहे. ते म्हणाले, मे २०१४पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात ५७.७ कोटी डॉलरची होती. चार वर्षांच्या काळात आम्ही १.३ अब्ज डॉलरपेक्षाही अधिकनिर्यात केली आहे.