शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सुरक्षा सल्लागार डोवल ‘पॉवरफुल’

By admin | Updated: August 20, 2014 23:12 IST

सुरक्षा, गुप्तचर प्रणाली आणि केंद्र सरकारतील नोकरशाहीमध्ये मोठय़ा फेरबदलाची तयारी होत असल्याचे दिसून येत आहेत.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
सुरक्षा, गुप्तचर प्रणाली आणि केंद्र सरकारतील नोकरशाहीमध्ये मोठय़ा फेरबदलाची तयारी होत असल्याचे दिसून येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून मोदी सरकारने जॉईन्ट इन्टेलिजन्स कमिटी (जेआयसी)च्या प्रमुखपदी आर. एन. रवी यांची नियुक्ती केली आहे.
काही वर्षापूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त झालेले आणि जेआयसीच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले रवी हे पहिले अधिकारी आहेत. रवी केरळ कॅडरचे 1976 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. गेल्या महिन्यात अजित लाल निवृत्त झाल्यापासून जेआयसी प्रमुखपद रिक्त होते. 
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (एनएसए) अजित डोवल यांची नियुक्ती केली होती. रवी यांच्या नियुक्तीमध्ये डोवल यांची महत्त्वाची भूमिका आहे. डोवल हे देखील केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. 
तथापि, सूत्रनुसार जेआयसीची नियुक्ती, गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणोत आगामी काळात येणा:या बाबींचे संकेत आहेत. इन्टेलिजन्स ब्युरोला देखील लवकरच नवीन प्रमुख मिळणार असल्याचे साऊथ ब्लॉकमधून वृत्त येत  आहे.
आयबीचे विशेष संचालक दिनेश्वर शर्मा यांची आयबीच्या नवीन संचालकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संपुआ सरकारच्या काळात नियुक्त झालेले आयबीचे संचालक आसिफ इब्राहिम यांच्याऐवजी त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शर्मा देखील केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी  आहेत. मोदी सरकार इब्राहिम यांची सेवा समाप्त करण्याच्या विचारात आहे. अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. 
संपुआ सरकारशी जवळीक असल्यामुळे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निश्चल सांधू यांना मोदी सरकारने दूर केले आहे. सांधू हे आयबी संचालक होते आणि त्यांना निवृत्तीनंतर पद देण्यात आले होते. 
एनएसए अजित डोवल हे गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणोत प्रमुख आहेत. मात्र रिसर्च अँड अनालिसिस विंगचे (रॉ) प्रमुख आलोक जोशी हे कायम राहणार आहेत, असे सूत्रंनी सांगितले. 
सरकारने अंमलबजावणी संचालनालयात फेरबदल करण्याचा रंजक मार्ग शोधून काढला आहे. सरकारने संचालक राजन काटोच यांना अवजड उद्योग मंत्रलयात सचिवपदावर बढती दिली आहे आणि आयपीएस अधिकारी कार्नेलसिंग यांना दैनंदिन कामकाज बघण्यास सांगितले. परंतु काटोच यांच्या जागे कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यांच्याकडे दोन्ही प्रभार आहे. तथापि, ईडीचे एका प्रमुख अधिका:याला एक वर्षाच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 
नरसिंहराव सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री मातंगसिंग यांच्याशी जवळीक असल्यामुळे गृहसचिव अनिल गोस्वामी हे देखील रडारवर आहेत.
कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असलीतरी ते वर्षअखेर्पयत राहतील. काही महत्त्वाच्या मंत्रलयातील सचिवांना देखील बाहेरचा रस्ता दाखण्यात येणार आहे. राजीव टाकरू यांची महसूल मंत्रलयाच्या सचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली.