शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

बियाणे दर एप्रिलमध्येच कमी करा शेतकर्‍यांची अपेक्षा : कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका सक्तीची असावी

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कृषि केंद्र चालकास कृषि पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेणे बंधनकारक केल्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आजपर्यंत कृषि शिक्षण नसताना हा व्यवसाय करण्याची संधी दिली. पण आता काळ बदलला आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे चालणार नाही. ज्यांना शिक्षण नाही त्या विषयात ते तज्ज्ञ असू शकत नाही. यापुढे कृषि पदवी किंवा पदविकाधारकालाच खते व किटकनाशके विक्रीचा परवाना द्या. तसे नसेल तर या केंद्रांवर तत्सम शिक्षण घेतलेल्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. यापूर्वी ५ वी, ६ वीचे शिक्षण घेतलेल्यांनाही खते व किटकनाशकांचे परवाने मिळाले आहेत. ही मंडळी शेतकर्‍यांना योग्य खते, किटकनाशके देतील का, हा प्रश्न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.