शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

बियाणे दर एप्रिलमध्येच कमी करा शेतकर्‍यांची अपेक्षा : कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका सक्तीची असावी

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कृषि केंद्र चालकास कृषि पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेणे बंधनकारक केल्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आजपर्यंत कृषि शिक्षण नसताना हा व्यवसाय करण्याची संधी दिली. पण आता काळ बदलला आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे चालणार नाही. ज्यांना शिक्षण नाही त्या विषयात ते तज्ज्ञ असू शकत नाही. यापुढे कृषि पदवी किंवा पदविकाधारकालाच खते व किटकनाशके विक्रीचा परवाना द्या. तसे नसेल तर या केंद्रांवर तत्सम शिक्षण घेतलेल्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. यापूर्वी ५ वी, ६ वीचे शिक्षण घेतलेल्यांनाही खते व किटकनाशकांचे परवाने मिळाले आहेत. ही मंडळी शेतकर्‍यांना योग्य खते, किटकनाशके देतील का, हा प्रश्न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.