शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:10 IST

अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अजूनही अनेक रामभक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

Ayodhya Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होताच रामललांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं होताच राम मंदिरात गर्दी एवढी वाढली की प्रशासनाला अयोध्येकडे जाणारे रस्ते बंद करावे लागले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव संजय प्रसाद हे मैदानात उतरले आहेत. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील आयोध्येत दाखल झाले. 

मंदिरात काल रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज सकाळी आरती करण्यात आली आणि त्यानंतर रामभक्तांना दर्शनासाठी सोडलं जाऊ लागलं. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अजूनही अनेक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे लगेच अयोध्येत येणं टाळा, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून केलं जात आहे. 

सकाळच्या सुमारास गर्दी वाढल्यानंतर तपासणीसाठी लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पाडत लोकांनी आत प्रवेश केला. लोकांची ही गर्दी पोलीस प्रशासन हतबलपणे बघत होते. 

दरम्यान, गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी राम मंदिर परिसरात दाखल झाले. त्यानंतर प्रशांत कुमार हे स्वत: परिस्थितीचा आढावा घेत होते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ