शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सासूचा जावयावर जडला जीव, कोर्ट मॅरेज करुन परतले घरी

By admin | Updated: August 2, 2016 13:06 IST

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्ये सासू आणि जावई या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २ - बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्ये सासू आणि जावई या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. पुरैनी गावामध्ये रहाणा-या आशा देवी यांचा आपल्याच मुलीच्या नव-यावर जीव जडला. आपल्या मुलीच्या संसाराचा विचार करुन आशा देवीने खरतर तिथेच थांबायला हवे होते. 
 
पण परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जावयाने आणि सासूने एक पाऊल पुढे टाकत विवाह केला. कोर्टात विवाह करुन हे दोघे घरी परतले तेव्हा समोरचे दृश्य बघून मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली. कोर्टातील काही वकिलांनीच साक्षीदार म्हणून सासू आणि जावयाच्या विवाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्या. 
 
लग्नानंतर काही दिवसांनी जावई सूरज आजारी पडला. त्याला बघण्यासाठी म्हणून आशा देवी मुलीच्या घरी गेली. त्यावेळपासून दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली. दोघांमध्ये तासनतास फोनवरुन बोलणे व्हायचे. सूरजचा सासरा दिल्लीमध्ये फॅक्टरीमध्ये नोकरी करायचा. आशा आणि सूरज दोघे इतके जवळ आले की, एकदिवस सूरज पत्नीला घरी सोडून आशाच्या घरी रहायला गेला. 
 
गावात दोघांच्या लग्नाची बातमी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पंचायत बसवली. त्यात जावई आणि सासूचे परस्परांवर भरपूर प्रेम असल्यामुळे पंचायतीने दोघांच्या बाजूने निकाल दिला.