शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

संत निरंकारी मिशनच्या माता सरविंदर कालवश, सदगुरुपदी सुदीक्षा महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 14:43 IST

संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे.

नवी दिल्ली - संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे. दिल्लीच्या बुराडी येथील संत निरंकारी कॉलोनीमध्ये माता सरविंदर यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. 

माता सरविंदर यांच्या आजारीपणामुळेच 17 जुलै रोजी त्यांनी संत निरंकारी मंडळाचे सहावे सदगुरू म्हणून त्यांची लहान मुलगी सुदीक्षा यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी, बाबा हरदेव महाराज यांच्या इच्छेनुसार अजून खूप काही करायचे बाकी असल्याचे सरविंदर यांनी त्यावेळी म्हटले होते. सध्या सुदीक्षा यांच्यावर मोठी जबाबदारी असून त्यांच्याकडून त्याची पूर्ती होईल, अशी अपेक्षा संत निरंकारी मिशनला आहे. त्यामुळेच मिशनच्या सदगुरूपदी सुदीक्षा सरविंदर हरदेव महाराज राहणार आहेत. माता सुदीक्षा यांनी मनोविज्ञान मध्ये ऑनर्स पदवी प्राप्त केली आहे. तसेच मिशनच्या कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग असून डिसेंबर 2016 पासून त्यांनी मिशनच्या विदेश विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली