शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सरोगसी विधेयक संसदेत अडवणार

By admin | Updated: August 27, 2016 04:30 IST

भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा

नवी दिल्ली : भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस हे विधेयक संसदेत संमत होऊ देणार नाही, असे संकेत मिळाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज संमत केलेल्या विधेयकाच्या मसुद्यावर प्रश्नचिन्ह लावताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकार २१ व्या शतकात सदोष कायदा आणत आहे. मंत्रिमंडळाने संमत केलेला हा मसुदा खुद्द सरकार आणि भाजपच्याच अनेक नेत्यांना मान्य नाही. २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने तयार केलेला मसुदा सर्व अंगांनी व्यापक होता. मात्र, मोदी सरकारने या मसुद्याला संकुचित केले आहे. हे विधेयक मध्ययुगीन मानसिकतेतून आणल्याचा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>...तर भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाचकाँग्रेसशिवाय इतरांकडूनही या विधेयकाला विरोध होऊ लागला असून, मसुद्यात व्यापक बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मसुद्यातील तरतुदीनुसार भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाच मिळू शकणार आहे. तुमच्या विवाहाला पाच वर्षे झाली असतील, तर हा कायदा लाभदायक ठरेल; परंतु लग्नाला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला भाडोत्री गर्भाशयाद्वारे मूल जन्माला घालायचे असेल, तर हा कायदा तुम्हाला तसे करू देणार नाही.