शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सरोगसी विधेयक संसदेत अडवणार

By admin | Updated: August 27, 2016 04:30 IST

भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा

नवी दिल्ली : भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस हे विधेयक संसदेत संमत होऊ देणार नाही, असे संकेत मिळाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज संमत केलेल्या विधेयकाच्या मसुद्यावर प्रश्नचिन्ह लावताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकार २१ व्या शतकात सदोष कायदा आणत आहे. मंत्रिमंडळाने संमत केलेला हा मसुदा खुद्द सरकार आणि भाजपच्याच अनेक नेत्यांना मान्य नाही. २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने तयार केलेला मसुदा सर्व अंगांनी व्यापक होता. मात्र, मोदी सरकारने या मसुद्याला संकुचित केले आहे. हे विधेयक मध्ययुगीन मानसिकतेतून आणल्याचा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>...तर भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाचकाँग्रेसशिवाय इतरांकडूनही या विधेयकाला विरोध होऊ लागला असून, मसुद्यात व्यापक बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मसुद्यातील तरतुदीनुसार भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाच मिळू शकणार आहे. तुमच्या विवाहाला पाच वर्षे झाली असतील, तर हा कायदा लाभदायक ठरेल; परंतु लग्नाला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला भाडोत्री गर्भाशयाद्वारे मूल जन्माला घालायचे असेल, तर हा कायदा तुम्हाला तसे करू देणार नाही.