शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा ‘मेड इन चायना’, राहुल गांधी यांचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:21 IST

गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम चीनला दिल्याबद्दल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली.

राजकोट : गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम चीनला दिल्याबद्दल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली.चीनमध्ये हा पुतळा तयार होत असून, कदाचित, त्यामागे ‘मेड इन चायना’ हा शिक्काही असेल आणि ही बाब देशासाठी लाजिरवाणी असेल, असे ते म्हणाले.राहुल गांधी तीन दिवसांच्या गुजरातच्या दौºयावर आहेत. मंगळवारी त्यांनी जामनगर आणि खिजदिया या भागाचा दौरा केला. पटेल(पाटीदार) समाजाने आरक्षणासाठी आंदोलन करताच, भाजपा सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला, त्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, अशी टीका करून, गांधी म्हणाले की, काँग्रेस हा सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे.जामनगरमध्ये राहुल म्हणाले की, गुजरातमधील भाजपा सरकार दिल्लीतील रिमोट कंट्रोलवर चालते. राज्यातील सरकार दिल्लीतून नव्हे, तर गुजरातमधूनच चालविणे गरजेचे आहे.गुजरात दौºयात राहुल गांधी यांनी पटेल समाजाच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. तो समाज भाजपावर नाराज आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. जीएटीमुळे कापड व्यापारीही नाराज असून, त्यांच्याकाही नेत्यांनाही राहुल गांधी भेटले. (वृत्तसंस्था)१८२ मीटर उंचीचा पुतळानर्मदा नदीजवळ सरदार पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून, हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून हा पुतळा तयार होत असून, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, आॅक्टोबर २०१३ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी